पाणी व्यवस्थापन
कांद्यासाठी पाण्याच्या पाळ्या ह्या जमीन व हवामान यावर अवलंबून असते. ठिबक सिंचन व तुषार सिंचनामुळे उत्पादनात वाढ होते .ठिबक सिंचन पद्धतीमुळे लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होते. उन्हाळ्यात हलक्या जमिनीत गरजेनुसार कांद्यास ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामातील पिकास ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे . तसेच रब्बी हंगामात १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.
कांदा
No comments:
Post a Comment